कर्जाच्या आमिषाने १९ महिलांना गंडा
अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून कर्ज काढून देतो म्हणून १९ महिलांना प्रत्येकी पाच हजारांचा गंडा घातल्याची तक्रार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड येथे राहणारे...
View Articleएसटी बस वाढविणार मानव विकास निर्देशांक
मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या बसेस वाढवून त्या आता ५५ केल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून ग्रामीण विद्यार्थिनींना त्याचा मोठा...
View Articleपो. आतील संदेशवहन यंत्रणा ठप्प
पोलिस आयुक्तालयातील वायरलेस विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागून व्हीसॅट (व्हेरी स्मॉल अॅपरचर टर्मिनल) सेंटर जळून खाक झाले. त्यामुळे पोलिसांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे.
View Articleइंडिया ग्रेप हार्वेस्ट १४ फेब्रुवारीपासून
वाइन शौकिनांसाठी पर्वणी असलेला इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिव्हल येत्या १४ फेब्रुवारीपासून विंचूर वाइन पार्क येथे होणार आहे. या फेस्टिव्हलची तयारी जय्यत सुरू असून देशी-परदेशी पर्यटक या...
View Articleमिलिंद गुणाजीकडे वाइन पर्यटनाची धुरा?
राज्यात वाइन पर्यटनाला चालना आणि या पर्यटनाची सर्वांना ओळख करुन देण्यासाठी भटकंतीकार, अभिनेता मिलिंद गुणाजी यांना ब्रँड अॅम्बेसेडर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव वन पर्यटन सल्लागार...
View Articleक्रिकेटवर सट्टा लावणारे अटकेत
क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून बेटिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य व रोकड जप्त करण्यात आली आहे.
View Articleबोर्डाने दुरुस्तीचा भुर्दंड केला रद्द
बारावीच्या शेकडो ओळखपत्रांमध्ये बोर्डाकडूनच घोळ झाल्यानंतर त्याची शिक्षा ज्युनिअर कॉलेजेसने विद्यार्थ्यांनाच देऊ केली. कॉलेजेसच्या या भूमिकेचा जोरदार निषेध करीत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य...
View Articleस्मारकाच्या फक्त घोषणाच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत राज्य सरकार केवळ फसव्या घोषणा करत असल्याचा आरोप करत स्मारकासाठी सरकारने पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगी तरी घेतली आहे का? असा सवाल भाजप...
View Articleनाशिक-चिंचोली अंधारात
सिन्नरकडून नाशिककडे येणाऱ्या क्रेनने चिंचोली फाट्याजवळ उच्चदाब वाहिनीच्या खांबाला धडक दिल्याने शुक्रवारी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. हा पुरवठा शनिवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने परिसरात...
View Articleमन आणि बुद्धी चित्रात झाली एकरुप
सध्याच्या धकाधकीच्या युगात आपल्या दैनंदिन कामातून, धावपळीतून शांतता, एकांत मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य होत नाही. याच ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आपण निसर्गाचा आधार...
View Articleफॅशनेबल फूटवेअरचा जमाना!
फॅशन म्हणजे फक्त फॅशनेबल किंवा डिझायनर कपडे नाही, तर अॅक्सेसरीजपासून अगदी फूटवेअरपर्यंतच्या फॅशनचाही समावेश आहे. आजकालच्या फॅशन डिझाइनर्सचा कल एक परिपूर्ण लूक देण्याकडे असतो.
View Articleबालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कालिदासमध्ये
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संपूर्ण राज्यात ११ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आयोजीत केली होती. या स्पर्धांमधून प्राथमिक फेरीत प्रवेश केलेल्या नाटकांच्या अंतिम स्पर्धा...
View Articleभारताचा मेरुदंड अध्यात्मच
‘प्रत्येक राष्ट्राचा एक मेरुदंड असतो. त्या देशाची संस्कृती आणि सभ्यता टिकविणारा हा मेरुदंड दुभंगला तर त्या राष्ट्राचा मृत्यू अटळ असतो. भारताचा मेरुदंड अध्यात्मिक ऊर्जा आहे. ही ऊर्जा जपण्यासाठी...
View Articleसुमितच्या जादूवर मलाईका खूश!
जगभरातील जादूगारांना त्याच्या जादूच्या ट्रिक्स हव्या असतात. मलाईका, मुग्धा गोडसे अशा अनेक स्टार कलाकारांनाही ज्याच्या जादूने भुरळ घातली आहे, असा हा अफलातून जादूगार जळगावचा तरुण उद्योजक आहे यावर कुणाचा...
View Articleनाशिकच्या पदरी उपेक्षाच...!
बुधवारी पुणे विद्यापीठाचा ६५ वा वर्धापनदिन. १२ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई विद्यापीठापासून वेगळे होऊन स्थापन झालेले हे विद्यापीठ. पुढे या विद्यापीठापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वेगळे झाले....
View Articleगुंगीचे औषध देऊन विदेशी पर्यटकाला लुटले
एर्नाकुलमहून दिल्लीकडे जाणाऱ्या हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या बेल्जियम येथील विदेशी पर्यटकाला खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देवून त्याच्याकडील नऊ हजार डॉलर रोख तसेच किंमती कॅमेरा...
View Article‘भरावालगतच्या विहिरीचे काम त्वरित बंद करा’
सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील कडवा कालव्याच्या भरावालगत बेकायदेशीरपणे सुरू असलेले विहिरीचे काम त्वरित बंद करावे, या मागणीचे निवेदन कडवा कालवा संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे...
View Articleनामपूरच्या गाळे लिलावात गोंधळ
सटाणा बाजार समितीच्या नामपूर उपबाजार समितीतील गाळ्यांची जाहीर लिलाव प्रक्रिया शनिवारी शेतकरी, व्यापारी आणि संचालक मंडळात जोरदार बाचाबाची होऊन गोंधळ उडाल्याने स्थगित करण्यात आली. या गोंधळामुळे बाजार...
View Articleलेबर सोसायटींचा ‘भार’ वाढणार?
लेबर सोसायटींना देण्यात येणाऱ्या पाच लाखापर्यंतच्या कामांना गती मिळणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. लेबर सोसायट्यांकडील कामांना मंजुरीच मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली असल्याचा आरोप...
View Articleमेरी कॉलनीत जनरेटरचे अतिक्रमण
नाशिक शहरातील पोस्ट ऑफिसची कैफियत मांडावी तेवढी कमी आहे. पोस्टमन व इतर कर्मचाऱ्यांची टंचाई तर पोस्टाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. मात्र, काही ठिकाणी पोस्टाच्या कार्यालयांना किंवा खुल्या जागांना...
View Article