गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर आला आहे. आगामी दोन महिन्यांत अशाच प्रकारे पर्जन्यमान झाल्यास सर्व धरणे ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत.
↧