पाणीकपात मागे घेऊन दिवसातून दोनदा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात कपात रद्दच झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
↧