इंजिनीअरिंगबरोबर मॅनेजमेंटची डिग्री
मातोश्री एज्युकेशन ट्रस्ट संचलित मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना यंदापासून इंजिनीअरिंगबरोबरच मॅनेजमेंटची डिग्रीही घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व पुणे...
View Articleवाळू माफियांमुळे चिमुरडीचा मृत्यू
वाळू माफियांनी नदीपात्रात वाळूचा उपसा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साक्री तालुक्यात घडली. तिच्यासोबत बुडालेल्या तिच्या तीन...
View Articleएसटीच्या अधिका-यांची बनवाबनवी
सिन्नरला 'हिरकणी कक्ष' स्थापन झाला असे सांगणाऱ्या विभाग नियंत्रकांचा दावा म्हणजे केवळ बनवेगिरी असल्याचे उघडकीस आले आहे. आगार व्यवस्थापकांचा हवाला देत विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यात सिन्नरला असा कक्ष सुरू...
View Articleअधिका-याला लाच स्वीकारताना अटक
सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नंदूरबार येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी संतोष जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जैनविरुद्ध नंदूरबार...
View Article'स्तंभ ते आरके'चे होणार रूंदीकरण
शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्याचे विकास आराखड्यानुसार १८ मीटर रूंदीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. आगामी सिंहस्थापूर्वी हा रस्ता रूंद करण्यात येणार असून...
View Articleपहिल्याच पावसाने शहर अंधारात
नाशिक शहरात रविवारी झालेल्य़ा पावसाने अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच घरातील पंखे बंद झाल्याने आणि वातावरणातील उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. रात्री दीड वाजता गेलेली वीज सोमवारी...
View Articleगटाराचे पाणी घरात
नाशिक महापालिकेने केलेल्या मान्सूनपूर्व कामाचा फोलपणा सिध्द झाला असून मोटवानीरोड येथील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. सकाळी अचानक शौचालयातून व बाथरुममधून पाणी आल्याने...
View Article२५ टक्के प्रवेशाची ऐसीतैसी
केंद्र सरकारने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के जागा गरीब मुलांसाठी राखून ठेवण्याची सक्ती केली आहे. तरीही जळगाव शहरात पाल्यांच्या प्रवेशासाठी...
View Articleचांगले हत्याकांडातील एक संशयित हजर
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील फरारी झालेला एक संशयित आरोपी अखेर पोलिसांना शरण आला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे दिवसभर चौकशी...
View Articleइंधन वाहतूकदारांचा संप सुरूच
भारत पेट्रोलियम कंपनीतील इंधन वाहतूकदारांनी सुरू केलेल्या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने सोमवारी बाराव्या दिवशीही सुरू होता. रविवारी रात्री या संपाला अज्ञात व्यक्तींनी हिंसक गालबोट लावण्याचा प्रयत्न...
View Articleव-हाडाच्या गाडीला अपघात
पेठ तालुक्यातील खावणशेत येथे लग्नासाठी निघालेल्या एका क्रुझर गाडीला अपघात होऊन वऱ्हाडींपैकी दोन जण जागीच ठार झाले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन...
View Articleआठ हजार कोंबड्या मृत्युमुखी
निफाड तालुक्यातील कोटमगाव व थेटाळे शिवारात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे तीन पोल्ट्री फार्मचे शेड कोसळून सुमारे आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. जोरदार पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावल्याने...
View Articleदहा लाखांची जकातचोरी
महापालिका हद्दीत येणाऱ्या मालावर नियमानुसार जकात आकारण्याऐवजी जकात अधिकारी आणि एजंटांनी निम्मी रक्कम स्वीकारत अनेक ट्रक बिनभोबाट शहरात सोडल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
View Articleनाशिक-पुणे रस्ता "ब्लॉक"
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक-पुणे रस्ता प्रचंड जॅम असून सिन्नरमधील उद्योगभवनपासून संगमनेर नाक्यापर्यंत गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण ब्लॉक झालेली असून गाड्या...
View Articleपुस्तके मिळायला पुन्हा होणार उशीर
शाळा सुरू होण्यासाठी अवघे १० दिवस उरलेले असतानाही बालभारतीकडे पहिली व दुसरीची पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ५ जूननंतर इंग्लिश, गणित व मराठी ही पुस्तके उपलब्ध होणार असून त्यानंतर या...
View Articleकोथिंबीरीची जुडी नव्वद रुपयाला
नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीरीच्या भावाने उच्चांक गाठला असून संध्याकाळी झालेल्या लिलावात नऊ हजार रुपये शेकड्याने कोथिंबीर विकली गेली.
View Articleनाशिक- ढोलक्याआ बैल मुझे
सध्या शाळांना सुटी असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असते. त्यातही रीतसर तिकीट काढून रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. प्रवासाच्या गर्दीत हात धुवून घेणा-यांची...
View Articleयोजना खाणारी बांडगुळे
कुठल्याही योजनेमागचा केवळ हेतू उत्तम असून भागत नाही, ती योजना कठोरपणे राबवण्याची आंच असावी लागते, अन्यथा कागदावरच्या लाभांचे लोणी प्रत्यक्षात नको त्यांच्याच घशात जाते. राज्यातल्या शाळाप्रवेशांमध्ये...
View Articleएकलहरा गावाला रस्त्याची प्रतीक्षा
सिन्नरपाट्यापासून एकलहाऱ्याचा रस्ता मृत्युचा सापळा बनला असून या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून आश्वासन देऊनही प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त...
View Articleवणव्यांमुळे लोणार अभयारण्य संकटात
दोन महिन्यात जगप्रसिद्ध लोणार अभयारण्याला आठ ते दहा वेळा आगी लागल्या. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडे स्वत:ची यंत्रणाच नाही. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५ हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.
View Article