पावसाळा आला की दरवर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातले दवाखाने हाउसफुल्ल होतात. रोगराई झपाट्याने पसरते. त्याला कारणेही अनेक असली तरी स्वच्छता हाच त्यावर मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.
↧