आग लागण्याचा कॉल येताच अग्निशमन दलाची होणारी धावपळ सर्वश्रृत आहे. या धावपळीत कधीकधी आग एकीकडे आणि बंब दुसरीकडे पोहचण्याची शक्यता असते. मात्र, लवकरच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वर असा प्रकार बंद होण्याची चिन्हे आहेत.
↧