राज्याच्या विविध भागांत भागीदारी निबंधक कार्यालय असले तरी उत्तर महाराष्ट्रासाठी ते नसल्याने या भागातील उद्योजक, व्यापाऱ्यांना थेट मुंबई गाठावे लागत आहे. त्यातही मुंबईतील संथ कारभारामुळे हे कार्यालय नाशिकला करण्याची मागणी होत आहे.
↧