भारत प्रतिभूती मुद्रणालयाने गोरेवाडीकडील प्रवेशद्वार नुकतेच बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच आता मुद्रणालयाने गोरेवाडीशेजारील गायकवाड मळ्यात सुमारे एक किलोमीटरची भिंत उभारण्यास सुरूवात केल्याने खळबळ उडाली आहे.
↧