सन २०१६ पर्यंत तिन्ही कंपनीतील साठ हजार कामगार निवृत्त होणार आहेत. वीस वर्षात कंपनीचे काम दुप्पट झाले आहे. त्यामुळे कर्मचारी भरती त्वरित करावी अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशनात करण्यात आली.
↧