‘वेदना आणि माणूस हे नातं तोडणे शक्यच नाहीत. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मनुष्याला वेदनेचा सामना करावाच लागतो. शरीराला होणाऱ्या वेदना थोपविणे शक्य आहे. मात्र वेदनांमुळे मनाला होणारा त्रास थोपविण्यासाठी औषधांबरोबरच डॉक्टरांनी योग उपचारावर भर द्यायला हवा.
↧