केंद्रातील आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आम आदमी विमा योजनेला राज्यातील आघाडी सरकारनेच राजधानी मुंबईत हरताळ फासला आहे. या योजनेसाठी अवघ्या सात ‘आम आदमीं’चा शोध सरकारला लागला असून मुंबईतून आम आदमी हद्दपार झाला आहे की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
↧