आम आदमी विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविली जाते. भूमिहीन, शेतमजूर, २.५ एकर बागायत किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेला शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
↧