पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीसारखाच पर्याय दिला असता तर काँग्रेस व भाजप साफ झाले असते, असे म्हणत माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील यांनी काँग्रेससह भाजपवर टीकास्त्र सोडले.
↧