रेल्वेच्यावतीने उत्पादित करण्यात येणाऱ्या रेलनीर या पाण्याच्या बाटल्या तयार करणारा प्रकल्प नाशकातच होणार असून त्याचे दुसरे टेंडर निघाले आहे. रेल्वे राज्यमंत्री अधीर राजन चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली असून जुलै २०१५ मध्ये हा प्रकल्प कार्यन्वित होणार असल्यामुळे याविषयी असलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे.
↧