‘जवाहरलाल नागरी पुनरुन्थान योजने अंतर्गत तयार होणाऱ्या घरकुलाची तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. हक्काच्या घरासाठी लाभार्थ्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत.
↧