एकीकडे खासगी कंपन्या ग्राहकांना तळहातावर जपत असताना सरकारी कंपन्यांची उदासीनता कायम असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. बीएसएनएल या सरकारी मोबाइल कंपनीच्या बाबतही शहरवासीयांना असाच अनुभव येतो आहे.
↧