केंद्र आणि राज्य सरकार अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीच्या घोषणा करीत असताना नाशकातील रेशनिंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची कबुली खुद्द जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे.
↧