‘लोकशाहीत निवडणुका अपरिहार्य आहेत. त्यामुळे राजकारण वाईट आहे असे म्हणत त्यापासून दूर जाऊ नका, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले.
↧