पांडवनगरीतील शेकडो नागरिकांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. पथदीप, उघड्यावरील डीपी, रस्त्यांचा अभाव यांसह रस्त्यावर वाहणारे ड्रेनेजचे पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका परिसरातील समस्या सोडवित नसल्याने त्रस्त नागरिकांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
↧