शहरातील वृक्षांची सर्रासपणे कत्तल सुरू असून त्याकडे लक्ष देण्यास महापालिका प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप करीत मानव उत्थान मंचने दाखल केलेल्या दिवाणी दाव्याच्या नियमित कामकाजास गुरुवारी सुरुवात होणार आहे.
↧