बागलाण तालुक्यातील आराई येथील शेतकऱ्याचा बैलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीराम नथू सोनवणे (वय ५९, रा. न्यू प्लॉट आराई ) असे त्यांचे नाव असून ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. श्रीराम सोनवणे यांनी आपल्या घराजवळ बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी सोडले.
↧