भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे सोमवारी सकाळी नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
↧