चांगले कार्यक्रमांमुळे नाशिकचे सांस्कृतिक विश्व नेहमी चर्चेत असते. वेगळेप्रयोग आणि वेगळे उपक्रमांमुळे शहरात नेहमी चैतन्य बहरलेले असते. शहरातील उपक्रमांनी खूष झालेल्या एका पुढाऱ्याने आपल्या गावातही सांस्कृतिक संस्कृती बहरावी म्हणून धडपड सुरू केली होती. याची सुरूवात म्हणून आठवडाभराच्या कार्यक्रमाची हातभर लांब पत्रिका साहेबांनी शहरभर वाटली.
↧