''१९ सप्टेंबर २००८ला नाशिकमध्ये आलेला महापूर मानवनिर्मित होता, पाण्याचा अंदाज न येऊन एकाचवेळी जास्त पाणी सोडल्याने तो महापूर आला,'' असा गौप्यस्फोट जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
↧