आरटीओ कार्यालयातील आपले काम कोणत्या टप्प्यावर आहे, याचे अपडेट्स नागरिकांना आता एसएमएसद्वारे मिळू लागले आहेत. आरटीओ कार्यालय अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होत असून त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रमांचीही बचत होण्यास मदत होणार आहे.
↧