मनमाड शहरापाठोपाठ आता नांदगाव शहरालाही पाणी समस्येने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या बारा ते पंधरा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक व विशेषतः महिला वर्गात कमालीची नाराजी आहे.
↧