विचार, भावना, वर्तनातून मनाची निर्मिती होते. जसे विचार तशा भावना, जशी भावना तसे वर्तन, ही मनाची साखळी आहे. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास सुखाने जगता येते, असे प्रतिपादन प्रसिध्द लेखिका प्रा. डॉ. विजया फडणीस यांनी व्यक्त केले.
↧