महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी सातपूरमधील शेतकरी सरकारकडे करणार आहेत. शेतकऱ्यांनी गुरुवारी सातपूर येथील हनुमान मंदिरात घेतलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
↧