जेमतेम वर्षभर त्यांनी सुखाचा संसार केला. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस मुल जन्मले. पती आणि सासू आपली काळजीच घेत नाही असा आक्षेप पत्नीने घेतल्याने या कुटुंबातला कलह वाढत गेला. पत्नी माहेरी निघून गेली.
↧