मनमानी पद्धतीने कारभार करणारे नाशिकचे तत्कालीन प्रांत विनय गोसावी यांचे पाच निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल केले आहेत. त्यामुळे गोसावींच्या कारभाराला ही चपराक मानली जात आहे.
↧