कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करूनही खतप्रकल्पाचे चित्र बदलत नसल्याने प्रशासनाने या प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिवसेनेच्या सत्ताकाळात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह भाजपने जोरदार विरोध केल्याने खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात आला होता.
↧