दोन दिवसांत शहरात घडलेल्या चार वेगवेगळ्या अपघाती घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाची ओळख पटू शकलेली नाही. मोटरसायकलवरून घराकडे चाललेल्या इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याचा भरधाव टेम्पोच्या धडकेने मृत्यू झाला. आनंदवली येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
↧