हजारो नागरिकांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पूररेषेचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अंधातरी लटकला आहे. उशिरा का होईना, पाठवलेल्या ठरावावर राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याने हा प्रकार जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याची टीका होते आहे.
↧