रेल्वे जंक्शनमुळे मनमाड स्टेशनवर फोफावणारी गुन्हेगारी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरलेली असतानाच आता बेवारस मुलांच्या नव्या समस्येने तोंड वर काढल्याचे चित्र आहे.
↧