गेल्या चार महिन्यांपासून बैठक घेण्यात जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना आलेले अपयश, बैठकीतील मुद्दे आधी न देता बैठकीतच अधिकाऱ्यांना देणे, उद्योजकांचे प्रश्न जाणून न घेणे या आणि इतर कारणांमुळे ‘जिल्हा उद्योग मित्र’ची मंगळवारची बैठक वादळी ठरली.
↧