जिल्ह्यातील उद्योगांच्या मागणीनुसार त्यांना टेलिकॉम सेवा देण्यास भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) असमर्थ असल्याची प्रांजळ कबुली देतानाच आम्हाला एकदा संधी द्या, असे आर्जव महाप्रबंधक सुरेशबाबू प्रजापती यांनी केले. ‘जिल्हा उद्योग मित्र’च्या बैठकीला ते पहिल्यांदाच उपस्थित होते.
↧