‘लवकरच अस्तित्त्वात येणारा जादूटोणाविरोधी कायदा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. भोंदूगिरीला आळा घालण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे’, असे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
↧