शाळा सुरू होऊनही दाखले परत दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत न घेतल्याने रासबिहारी शाळेच्या संतप्त पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली.
↧