औरंगाबाद शहर परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या अकरा गावात रामकृष्ण मिशन आश्रमाने पाणीपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमामुळे १२ हजार नागरिकांची पाण्यासाठी सुरू असलेली पायपीट थांबली आहे.
↧