दैनंदिन भत्ता
महसूल विभागातील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यात उगारल्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काम ठप्प होणे स्वाभाविक आहे.
View Articleसमर्थ महाराज यांचे देहावसान
ओम गुरूदेव परिवारातील ज्येष्ठ संत समर्थ महाराज यांचे मंगळवारी दीर्घ आजारपणामुळे देहावसान झाले. २५ ऑगस्टरोजी औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्समध्ये त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सत्संगाचे आयोजन करण्यात...
View Articleशिक्षक ते पीएसआय
मोठेपणी काय बनायचं ? या प्रश्नाचं उत्तर शालेय वयात उत्साहाच्या भरात अन् स्वप्नाळू मानसिकतेतून प्रत्येक जण देतो. मात्र, आपण त्या वयात बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारे अन् परिस्थितीच्या...
View Articleउपवासातही खा पोटभर !
श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रत वैकल्ये आणि उपवासाचा महिना. त्यामुळे या महिन्यात उपवासाच्या पदार्थांचीही मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. नाशिककरांची खवय्येगिरी लक्षात घेऊन साबूदाणा वड्यापासून बटाटा...
View Articleनाशिक पालिका हद्दवाढीला फाटा
नाशिक महापालिका क्षेत्राचा विस्तार करण्याऐवजी सध्याच्या क्षेत्रातच विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे महापालिका हद्दवाढीचा वाजविला जाणारा बिगुल निरर्थक...
View Articleमहसूलचे काम ठप्प
महसूल विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर संप सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्याने वरिष्ठ...
View Articleबॉश चार दिवस बंद
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून महिंद्रानंतर बॉश कंपनीनेही उत्पादन बंदचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारपासून रविवारपर्यंत (१५ ते १८ ऑगस्ट) म्हणजेच एकूण चार दिवस बॉश मधील...
View Articleवाडीव-हेत २ महिन्यांत अखंडित वीज
वाडीव-हे येथील विद्युत उपकेंद्रात काही उपकरणांमध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन कृषी, घरगुती आणि औद्योगिक वसाहतीतील पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन वीज...
View Articleअभ्यासक्रम बदलामागे ग्लोबल उद्दिष्ट्ये
पुणे विद्यापीठाने व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे जागतिक दर्जाच्या संस्थाही अभ्यासक्रमात बदल करीत आहेत.
View Articleमहासत्ता होण्याचा हव्यास कशाला?
अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन हा संरक्षण, विजयाचा दिन म्हणून साजरा केला जातो. अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांचा स्वातंत्र्यदिनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा नाही.
View Articleकॉलेजेसचीही पटपडताळणी करा
प्रवेशाअभावी राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील ४० हजार तर मॅनेजमेंट कॉलेजमध्येही हजारो जागा रिक्त आहेत. ही बाब धक्कादायक असल्याचे सांगत शाळेतील पटपडताळणीप्रमाणे कॉलेजेसचीही पटपडताळणी करावी, अशी मागणी...
View Articleभविष्यात काळजी घ्यावी लागेल
राज्यातील इंजिनीअरिंग व मॅनेजमेंट शाखांमधील हजारो जागा रिक्त असल्याचे मान्य करत ही परिस्थिती सुधारण्यासाठी काळजी घ्यावी लागेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
View Articleलवकरच सर्वमान्य तोडगा काढू
दोन सरकारी शैक्षणिक संस्थांच्या शिगेला पोहोचलेल्या वादावर लवकरच सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि छात्रभारती या संघटनांच्या...
View Articleपोषण आहार,मुख्याध्यापकांचा बहिष्कार
मुख्याध्यापकांवर लादली जाणारी शालेय पोषण आहाराची जबाबदारी ही अतिरिक्त असल्याच्या मतावर मुख्याध्यापक संघाचे एकमत झाले. शालेय पोषण आहारासारख्या महत्त्वाच्या योजनेला मुख्याध्यापकांचा विरोध नाहीच.
View Articleनाशिक-पुणे रोड जॅम
नाशिक-पुणे रोडवरील उपनगर नाक्यावर शुक्रवारी रात्री जळगावकडे पेपर रोल घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने वाहतूककोंडी झाली. रात्री एक वाजता अपघात घडूनही अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातून न हलवल्याने शनिवारी...
View Articleपर्यटनवृद्धीला जपानी हातभार
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) जपानमधील वाकायामा राज्याशी सामंजस्य करार करण्याचे निश्चित केले आहे.
View Article'त्या' मुलांना पकडले
रिमांड होमच्या खिडकीचे गज कापून पळून गेलेल्या १६ पैकी तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
View Articleशिक्षकांना ३ महिन्यांनी वेतन
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणा-या नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळांना अखेर तीन महिन्यांनी वेतन मिळाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न ‘मटा’ ने ही मांडला होता.
View Articleवीजजोडणीःमहावितरण@ऑनलाइन
सणाच्या कालावधीत गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृत वीजजोडणी न करता अधिकृत जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
View Articleदादांनी केले कांदा दरवाढीचे समर्थन
‘कांद्याची दरवाढ होताच सर्वच थरांतून ओरड होते. परंतु दरांअभावी शेतकरी रस्त्यावर कांदा फेकतात, तेव्हा हा वर्ग कुठे जातो?’, असा खडा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.
View Article