स्वतंत्र भारताच्या ऐतिहासिक निवडणुकांपैकी एक ठरणारी भारताची पुढील निवडणूक असणार आहे. परकीय आक्रमणांच्या मध्ययुगीन कालावधीला झुगारून प्राचीन भारताचे वैभव पुन्हा उभारू पाहणाऱ्या भारताची दिशा आगामी निवडणूक ठरवेल, असे अभ्यासपूर्ण निरीक्षण माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले.
↧