वर्धा ते नागपूर रेल्वे मार्गावरच्या रुळांखालील दगड आणि माती वाहून गेल्याने नागपुरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणा-या गाड्या इटारसीहून वळवण्यात आल्या आल्याने नागपूरकडे जाणा-या प्रवाशांनी आपली पावले बसकडे वळविली आहेत.
↧