बिहारमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच धुळ्यातील एका आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी उलट्या व जुलाब होऊ लागल्याने खळबळ उडाली.
↧