शहराच्या सर्वच भागात गढूळ आणि गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी महापालिका प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ऐन पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची भीती आहे.
↧