केदारनाथला गेल्यावर पाच दिवस अडकून पडलेल्या आणि जीवनाची आशा सोडलेल्या जळगावच्या भावसार कुटुंबाला केवळ लष्करानेच तारले. पण परत येतांना रेल्वेत माणुसकीशून्य टीसीने छळत रेल्वे खात्याला काळीमा फासला.
↧