गाव पातळीवर घरपट्टी, पाणीपट्टीसारखी वसुली मोहीम राबविणे असो किंवा तंटामुक्ती अभियान, ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, या सर्वांसाठी ग्रामसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो.
↧