गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातील सहा रस्ते `वन वे` करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी घेतला आहे.
↧