एकिकडे विकासकामांना निधी नसल्याची ओरड महापालिकेकडून केली जाते. दुसरीकडे विविध संस्थांना दोन ते तीन लाखाचे अनुदान देताना कुठलीही चर्चा होत नसल्याचे बुधवारच्या महासभेत दिसून आले. त्यामुळे महापालिका जनतेचे पैसे खैरातीत वाटत असल्याची चर्चा रंगते आहे.
↧