Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 46150

वीजबिलवसुली सक्तीने; मात्र पुरवठा धीम्या गतीनेच!

$
0
0
महावितरणने कळवण तालुक्यात सक्तीने वीजबिलांची वसुली करूनही शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा सहन करावा लागत आहे. विजेच्या कालावधीतही कृषीपंपासाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने परिसरातील कांदा लागवड उन्हाने होरपळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 46150

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>