Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 46150

अर्थनीतीचाच अर्थव्यवस्थेवर परिणाम

$
0
0
‘भारताने अवलंबलेल्या चुकीच्या आर्थिक नीतीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. डॉलरचे वाढते मूल्य, सतत वाढती महागाई, बेरोजगारी व आर्थिक असमतोल याला आपली फसलेली आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत’ असे मत संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

Viewing all articles
Browse latest Browse all 46150

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>