‘भारताने अवलंबलेल्या चुकीच्या आर्थिक नीतीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. डॉलरचे वाढते मूल्य, सतत वाढती महागाई, बेरोजगारी व आर्थिक असमतोल याला आपली फसलेली आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत’ असे मत संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
↧